नळदुर्ग येथील कुरनूर मध्‍यम (बोरी धरण) प्रकल्‍पातून कालव्‍याद्वारे सोडण्‍यात येणारे पाणी बंद करुन ते पिण्‍यासाठी राखीव ठेवावे, या मागणीसाठी शिवसेनेच्‍यावतीने पाटबंधारे कार्यालयास निवेदन देण्‍यात आले. यावेळी नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके, शाम कनकधर, खय्युम कुरेशी, सुर्यकांत घोडके आदी